0

निसर्गातील तीन दिवस म्हणजे तन आणि मनासाठी मोठ्ठ सुरक्षा कवच

शास्त्र सांगतं की झाडं नुसता ऑक्सिजनच देत नाहीत. तर त्यांच्याकडून सुटणाऱ्या फायटोनसाइड्स नावाच्या सुवासिक द्रव्यांत औषध दडलेलं असतं. जपानमधल्या संशोधकांनी सांगितलंय – ही द्रव्यं आपल्या शरीरातील नॅचरल किलर सेल्सना जागं करतात.
Continue reading
0

पिसोरी – सह्याद्रीतील माणसापेक्षाही जुना-जाणता प्राणी

दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन
Continue reading
0

अंतरिक्षाचा ठाव – आदित्य एल वन नक्की जाणार कुठे?

निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ...
Continue reading
0

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या निमित्ताने गोष्ट सह्याद्रीची – भाग दोन

महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.
Continue reading
0

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या निमित्ताने गोष्ट सह्याद्री – भाग एक

म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.
Continue reading