नोकरी सोडुन गावी आल्यावर, आडवाटेने वस्तीपासुन थोडे दुर शेतात जाऊन पती-पत्नी असे दोघांनी निसर्गातील संसाधनांचाच वापर करुन एक झोपडी बनविली. वडिलोपार्जित शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या झोपडी गाव-वस्तीपासुन खुपच दुर आहे.

नोकरी सोडुन गावी आल्यावर, आडवाटेने वस्तीपासुन थोडे दुर शेतात जाऊन पती-पत्नी असे दोघांनी निसर्गातील संसाधनांचाच वापर करुन एक झोपडी बनविली. वडिलोपार्जित शेती करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या झोपडी गाव-वस्तीपासुन खुपच दुर आहे.
मागील वर्षी मी तोरणा किल्ल्यावर असताना मला एका कारवीच्या पानावर एक किटक दिसला. मला वाटले की हा मृत किटक असावा. पण शंका आली की मृत असला तरी केवळ त्याच्या शरीराचे बाह्य आवरणच कसे काय बरे शिल्लक आहे, आतील बाकीचे शरीर कुठाय?
तुम्ही जर कधी पावसाळ्यात गडकिल्ले भटकंती केली असेल, अथवा ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये तुम्ही कधी सह्याद्रीच्या घाट रस्त्याने गेला असाल तर कदाचित तुम्हाला सह्याद्रीच्या पावसाळ्यातील पुष्पोत्सवाची पुसटशी कल्पना आहे असे म्हणावे लागेल. मी पुसटशी म्हणतोय ते एवढ्यासाठी की एका वर्षाविहारात अथवा एकदा…
आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.