EVOLVE BACK: WHY FAMILIES NEED THIS CAMP NOW MORE THAN EVER
We live in the most connected generation in human history, yet families have never felt more disconnected. A parent scrolls […]
We live in the most connected generation in human history, yet families have never felt more disconnected. A parent scrolls […]
शास्त्र सांगतं की झाडं नुसता ऑक्सिजनच देत नाहीत.
तर त्यांच्याकडून सुटणाऱ्या फायटोनसाइड्स नावाच्या सुवासिक द्रव्यांत औषध दडलेलं असतं.
जपानमधल्या संशोधकांनी सांगितलंय – ही द्रव्यं आपल्या शरीरातील नॅचरल किलर सेल्सना जागं करतात.
शहरात रुजलेलं निसर्गबीज : सुहास धाबा गावची पाळंवाट – सुहास कडूंचं मुळ अमरावती जिल्ह्यातील धाबा नावाचं एक लहानसं पण फारच
दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन
मध्यंतरानंतर सुनिलजींनी बासरीविषयी अधिक माहिती देत अनेक प्रकारच्या बासरी कश्या असतात ते दाखवले , वाजवुन देखील ऐकवले आणि त्या त्या बासरीचा कोणत्या काळी कधी कसा वापर लोकसंगीत असो वा सिनेमा संगीत असो त्यात झाला ते प्रत्यक्ष वाजवुन दाखवले.
Asterism च्याच सोबतीला पिढ्यानपिढ्या वरील सारख्या कथा देखील भारतात सांगितल्या जातात ज्यामुळे केवळ आकाशाचा एक छोटासा भागच नाही तर बराच मोठा भाग ओळखणे एकाच कथेने सहज सोपे होऊन जाते. एकदा कथा समजली तर तारकासमुह समजणे खुप सोपे कारण तारका समुह कथेतील पात्रांप्रमाणे गुणवैशिष्ट्ये असणारेच असतात.
मुंग्यांचे अगदी सुक्ष्म निरीक्षण करुन, त्यांच्या स्वभावाचे निरीक्षण करुन मनुष्याने मुंग्यांचा उपयोग स्वतःसाठी करण्याची कला अगदी प्राचीन काळापासुन वापरली आहे. सुश्रूत या प्राचीन भारतीय महर्षींने सर्वप्रथम मुंग्यांचा असा वापर कसा केला जाऊ शकतो याविषयी सुश्रूत संहितेमध्ये लिहिले आहे.
एखाद्या वसाहतीमधील सर्वच्या सर्व मुंग्यांना मिळुन , हल्लीचे निसर्गाभ्यासक एक इंग्रजी शब्द वापरतात, तो म्हणजे ‘सुपर ऑरगॅनिझम’. सा-याच्या सा-या मुंग्या मिळुन ‘एक’ समष्टी जीवन तयार झालेले असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे वेगळे अस्तित्व असुन देखील तो तो प्रत्येक अवयव शरीराशी एकाकार झालेला असतो अगदी त्याचप्रमाणे या ‘सुपर ऑरगॅनिझम’ मधील प्रत्येक मुंगी ‘सुपर ऑरगॅनिझम’ शी एकाकार झालेली असते. प्रत्येक मुंगीसाठी तिचे स्वतःचे अस्तित्व टिकवणे ही दुय्यम ध्येय असते तर समुहाचे , समष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने खटाटोप करणे हेच तिचे परम कर्तव्य असते
मनुष्य म्हणुन आपले स्वतःचे जे अस्तित्व आहे, जाणिव आहे, चैतन्य बनलेले आहे की ज्यास आपण ‘मी’ म्हणतो त्या ‘मी’ ला शरीरातील इतक्या अतीसुक्ष्म क्रिया-प्रक्रियांची पुसटशी देखील कल्पना नसते. शरीरामध्ये अहोरात्र प्रत्येक पेशी आपापले काम करीत आहे, स्वतंत्र पणे करीत आहे. तरीही पिंडातील या सा-या कल्पनेच्या पलीकडे असलेल्या पेशीपेशींमध्ये कमालीचे सामंजस्य आहे, तारतम्य आहे.
तर कुणीही सह्याद्रीतील अगदी कोणत्याही झाडा-झुडपाची माहिती विचारली तरी ही व्यक्ति माहिती द्यायचीच द्यायची. सतत सतत कमेंट मध्ये त्यांचे नाव दिसु लागले. हळु हळु हे नाव इतके परिचयाचे झाल्यासारखे झाले की जोपर्यंत त्यांचे उत्तर येत नाही तो पर्यंत नाव निश्चिती मी करीत नसे. यांनी सांगितले म्हणजे १००% सत्य व अचुकच अशी माझी खात्री झाली. त्यांचे नाव म्हणजे श्री मिलिंद गिरधारी.