सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत
सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या […]
सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या […]
शहरात रुजलेलं निसर्गबीज : सुहास धाबा गावची पाळंवाट – सुहास कडूंचं मुळ अमरावती जिल्ह्यातील धाबा नावाचं एक लहानसं पण फारच
दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन
महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.
म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.
पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते.
पर्यावरण पुरक वस्तु की जीवन? इकोफ्रेंडली हा शब्द आजकाल परवलीचा शब्द झाला आहे म्हणजे आजकाल आपण पाहतोय कित्येक उत्पादीत वस्तुंना,
मुंग्यांचे अगदी सुक्ष्म निरीक्षण करुन, त्यांच्या स्वभावाचे निरीक्षण करुन मनुष्याने मुंग्यांचा उपयोग स्वतःसाठी करण्याची कला अगदी प्राचीन काळापासुन वापरली आहे. सुश्रूत या प्राचीन भारतीय महर्षींने सर्वप्रथम मुंग्यांचा असा वापर कसा केला जाऊ शकतो याविषयी सुश्रूत संहितेमध्ये लिहिले आहे.
एखाद्या वसाहतीमधील सर्वच्या सर्व मुंग्यांना मिळुन , हल्लीचे निसर्गाभ्यासक एक इंग्रजी शब्द वापरतात, तो म्हणजे ‘सुपर ऑरगॅनिझम’. सा-याच्या सा-या मुंग्या मिळुन ‘एक’ समष्टी जीवन तयार झालेले असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाचे वेगळे अस्तित्व असुन देखील तो तो प्रत्येक अवयव शरीराशी एकाकार झालेला असतो अगदी त्याचप्रमाणे या ‘सुपर ऑरगॅनिझम’ मधील प्रत्येक मुंगी ‘सुपर ऑरगॅनिझम’ शी एकाकार झालेली असते. प्रत्येक मुंगीसाठी तिचे स्वतःचे अस्तित्व टिकवणे ही दुय्यम ध्येय असते तर समुहाचे , समष्टीचे अस्तित्व टिकविण्यासाठी सातत्याने खटाटोप करणे हेच तिचे परम कर्तव्य असते
या धनुष्यांची उंची कमीत कमी पाच फुट ते अधिकाधिक ८ फुट होती. याला बाण लावुन प्रत्यंचा खेचण्यासाठी धनुष्याचे एक टोक चक्क जमिनीवर ठेवुन, डाव्या पायाने दाबुन धरावे लागत असे. डावा पाय लावला नाही तर धनुष्याला स्थैर्य मिळत नसे. मग साधारण तीन ते चार फुट लांबीचा, मनगट भर जाडीचा बाण , तोही बांबुचाच धनुष्यावर चढवुन शत्रुवर सोडला जायचा. हा बाण इतका भेदक होता की….