मुरुंबदेवाचा डोंगर ते राजगड प्रवास
गडांचा राजा – मुरुंबदेवाचा डोंगर आकाअशातुन राजगड – सह्याद्रीचा मुकुटमणी. एक ललित प्रवास सह्याद्रीची एक अखंड रांग, जिच्या प्रत्येक वळणावर […]
गडांचा राजा – मुरुंबदेवाचा डोंगर आकाअशातुन राजगड – सह्याद्रीचा मुकुटमणी. एक ललित प्रवास सह्याद्रीची एक अखंड रांग, जिच्या प्रत्येक वळणावर […]
इ.स.पूर्व २००० च्या पुर्वीच्या कालखंडातील खगोल विज्ञानाचा प्रारंभ आणि प्राचीन संस्कृतींचे आकाश निरीक्षण आकाश हे मानवजातीसाठी सदैव रहस्यमय आणि प्रेरणादायक
शास्त्र सांगतं की झाडं नुसता ऑक्सिजनच देत नाहीत.
तर त्यांच्याकडून सुटणाऱ्या फायटोनसाइड्स नावाच्या सुवासिक द्रव्यांत औषध दडलेलं असतं.
जपानमधल्या संशोधकांनी सांगितलंय – ही द्रव्यं आपल्या शरीरातील नॅचरल किलर सेल्सना जागं करतात.
Introduction: Why Retrieval Monsoon is the Ultimate Adventure Season The retrieval monsoon of 2025 presents an unprecedented opportunity for thrill-seekers, adventure enthusiasts, and
सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या
शहरात रुजलेलं निसर्गबीज : सुहास धाबा गावची पाळंवाट – सुहास कडूंचं मुळ अमरावती जिल्ह्यातील धाबा नावाचं एक लहानसं पण फारच
दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन
निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ…
महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.
म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.