आकाशातील चित्तरकथा – मेष – अश्विनी व भरणी
आपण आपल्या दैनंदिन जीवनात खगोलशास्त्रा विषयी जेवढे ऐकले नसेल त्यापेक्षा जास्त आपण ज्योतिष या विषयाबद्दल ऐकले वाचले असेल. ज्योतिष राशींवर […]
आपण आपल्या दैनंदिन जीवनात खगोलशास्त्रा विषयी जेवढे ऐकले नसेल त्यापेक्षा जास्त आपण ज्योतिष या विषयाबद्दल ऐकले वाचले असेल. ज्योतिष राशींवर […]
एक लहान मुलगा, एका निवांत क्षणी त्याच्या वडीलांना विचारतो की बाबा तुमचा भुतांवर विश्वास आहे का?
त्याचे बाबा जे एक जगप्रसिध्द शास्त्रज्ञ आहेत ते “हो” असे म्हणतात.
खरच का आकाशामध्ये भुते आहेत? विज्ञानातील ही रंजक माहिती वाचण्यासाठी व बापलेकांचा हा गुढ संवाद पाहण्यासाठी इथे क्लिक करा…
आपण आकाशातील चित्तरकथा वाचतोय. या चित्तरकथांचा हेतु वाचकांस आकाशदर्शनामधील काही मुलभुत ग्रह, तारे, तारकासमुह, नक्षत्रे इत्यादी समजावे. कधी आपला निरभ्र,
‘राजगड एक अविस्मरणीय आणि विस्मयकारक ट्रेक’ 24 मार्च 2012 साली मी आणि माझे कॉलेज मित्र असे 6 जण राजगड ट्रेक
“हरी अनंत हरी कथा अनंत“ हे हिंदी भक्तिगीत आपण ऐकले असेलच. हरी म्हणजे तो जगन्नियंता. तो सर्वव्यापक, सर्वशक्तिमान की ज्याच्या
बाहेर आल्यावर त्यांना आकाशात शहराच्या वर, अगदी माथ्यावर एक मोठा ढग दिसला. त्यात विविध रंग होते. काहीजणांना तो ढग एखादे परग्रह वासीयांचे यान आहे अस वाटुन शेकडो लोकांनी हेल्प लाईन ला फोन करुन पृथ्वीवर परग्रहवासीयांनी आक्रमण केले असल्याचे सांगितले व तात्काळ मदत मागितली. असे शेकडो फोन/तक्रारी आल्याने परग्रहांचा अभ्यास करणा-या मंडळींशी संपर्क साधला गेला.
A very wonderful astronomical event is on its way this week. This is the Full moon of Chaitra month of Indian Calender. We call it, Chaitra Poornima.
सुर्य स्थिर आहे तसेच आकाशातील सर्वच तारे स्थिर आहेत असा समज पुर्वी होता. पण समज चुकीचा ठरला तो स्वाति या ता-याच्या अभ्यासामुळेच. सर एडमंड हेली यांनी १७१७ मध्ये, या ता-याच्या गतिचा अभ्यास केला व जगजाहीर केला. हेली यांच्या या शोधामुळे खगोलसम्शोधनाला एक नवीनच दिशा मिळाली.
भारतीय पुराणकथांमध्ये ज्याप्रमाणे इंद्र ऐषोआरामी, रंगेल दर्शवला आहे तसेच युनानी कथांमधील विविध देव देखील आहेत. अपोलो या देवाचे चे देखील प्रेमसंबंध संबंध होते. त्यातील एक म्हणजे कोरोनीस. अपोलो स्वर्गात राहणारा देव तर कोरोनीस पृथ्वीवर राहणारी स्त्री.
सर्वप्रथम आपणास हे समजुन घेतले पाहिजे की आपल्या मोबाईल कॅमे-यामध्ये एकापेक्षा जास्त ‘मोड’/ Mode असतात फोटो काढण्यासाठी. त्यातील आपण जो सर्रास वापरतो तो म्हणजे ॲटोमॅटीक मोड. यात आपणास फक्त ॲन्गल व कॅमे-याच्या लेन्स वर पडणा-या प्रकाशाच्या बाबतीत लक्ष ठेवायचे असते. कोणत्याही फोटोग्राफीचा पहिला नियम आहे प्रखर प्रकाश कॅमे-याच्या लेन्स वर येणार अशा ॲन्गल ने मोबाईल हातात धरावा. जर प्रकाश सरळ लेन्स वर पडत असेल तर तुमच्या फोटोतील ऑब्जेक्ट (म्हणजे ज्या वस्तु अथवा व्यक्तिचे छायाचित्र काढायचे आहे ते) फोटोमध्ये दिसणार नाही. जर त्याच ॲन्गल ने फोटो काढणे निकडीचे असेल तेव्हा आपल्या एका हाताने लेन्स वरील प्रकाश अडवावा व मग क्लिक करावे. हे अगदी सोपे आहे करुन पहा.