गडकोट

Camping, Environment, Historical stories, Monsoon Drive, Outing places near Pune, Tourism, गडकोट

सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत

सह्याद्री : जीवन सुसह्य करणारा पर्वत पहाटेच्या झुंजुमुंजू थंड हवेत, गायी गुरांच्या गळ्यातील घंट्यांच्या विस्कळीत तरीही शांत लयीत, भींतींवर लावलेल्या […]

Astronomy, Environment, Nature, Outing places near Pune, Team Outing, Trekking, गडकोट, गडांची माहिती

आमच्या उनाडक्या, मद्यधुंद ठाकर, त्रासदायक किडे व समुद्रकिना-यावरील स्वच्छंदी रात्र

रम्य त्या आठवणी आमचाच नव्हे तर आपणा प्रत्येकाच्याच भुतकाळातील काही भाग आपणास, प्रत्येकास रम्य वाटतो. आपणास आपला तो तो भुतकाळ

Trekking, गडकोट, गडांची माहिती

सह्याद्री जगला आणि सह्याद्रीतच निजला तो…

काल फेसबुक वर स्क्रोल करताना एक बातमी डोळ्याखालुन गेली. मी खुप गांभीर्याने त्याकडे पाहीले नाही म्हणा! नंतर यशदीप ने एक

Trekking, गडकोट, गडांची माहिती

ग्रीष्माच्या झळा आणि वळवाच्या पर्जन्यधारांतील रतनगड घनचक्कर – २००१

गिरिप्रेमीने नुकताच कातराबाईचा कडा प्रस्तरारोहन करुन सर केला. यशदिप देखील या मोहीमेमध्ये सहभागी होता. या प्रस्तरारोहण मोहीमेचे संपुर्ण चित्रीकरण करण्यात

Environment, Trekking, गडकोट

…चला आपण सह्याद्री होऊयात!

आपल्या सह्याद्रीची ओळख म्हणजे त्याचे बेलाग सुळके, अतिखोल द-या ,श्वास रोखायला लावणारे कातळ कडे. सह्याद्रीची ओळख म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर उभारलेले,

Historical stories, Trekking, गडकोट, गडांची माहिती

कावल्या बावल्या खिंडीतील रणसंग्राम – भाग १

जीवाजी ने तिच्या डोळ्यातील पाणी पाहुन तिला घट्ट मिठी मारली. तिच्या आसवांनी, जीवाजीची कोपरी ओली झाली एव्हाना.अचानक, एक बाण सप सप करीत जीवाजीच्या कानामागुन गेला, आणि जीवाजी भानावर आला.

Outing places near Pune, Rajgad, Trekking, गडकोट, गडांची माहिती

पदभ्रमण आणि किल्ल्यांवरील मुक्कामांचे विधिनिषेध

१९९४ मध्ये सुरु झालेले आमचे ट्रेकिंग आणि गडकिल्ले भटकंतीला आपोआपच आळा बसला, जेव्हा मी आय टी क्षेत्रामध्ये गेलो. सन २००२

Rajgad, गडकोट, गडांची माहिती

गडलक्ष्मी – महाराष्ट्राचे गडवैभव

याचा अंदाज गणितीय पध्दतीने बांधला आणि त्यातुन एक अफाट माहिती समोर आली ते म्हणजे राजगड बांधकामासाठी कित्येक लक्ष टन दगड वापरला गेला. इतके दगड खुद्द् किल्ल्यावर नव्हतेच, शक्यच नाही, मग आले कुठून, आणले कुणी, आणले कसे असे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

सह्याद्रीतील अनमोल रत्ने म्हणजे दुसरे तिसरे काही नसुन शिवकाळात व त्याही पुर्वी राज्य रक्षण व संवर्धनासाठी बांधलेले किल्ले. आपले म्हणजे महाराष्ट्राचे वैभव, महाराष्ट्राची गडलक्ष्मी.

Write a review

Scroll to Top