मृत्यु, मोक्ष आणि मोक्षकाष्ट
होते आहे ते कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार पुढारलेपणाचे, पुरोगामीपणाचे लक्षण नाही हे समजलो.
होते आहे ते कधीही भरुन न येणारे नुकसान आहे. त्यामुळे विद्युत दाहिनी मध्ये अंत्यसंस्कार पुढारलेपणाचे, पुरोगामीपणाचे लक्षण नाही हे समजलो.
आज प्रत्येकाला गोपाळ होता नाही येणार, २४ तास निसर्गाच्या सान्निध्यात नाही घालवता येणार. पण आपल्या अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी देखील वसुंधरेच्या व मानवजातीच्या हितासाठी खुप महत्वाच्या व परिणामकरक सिध्द होऊ शकतात.