शहरात रुजलेलं निसर्गबीज : सुहास
शहरात रुजलेलं निसर्गबीज : सुहास धाबा गावची पाळंवाट – सुहास कडूंचं मुळ अमरावती जिल्ह्यातील धाबा नावाचं एक लहानसं पण फारच […]
शहरात रुजलेलं निसर्गबीज : सुहास धाबा गावची पाळंवाट – सुहास कडूंचं मुळ अमरावती जिल्ह्यातील धाबा नावाचं एक लहानसं पण फारच […]
दोन मे ते पाच मे असे एक लहान मुला-मुलींचे निसर्गशिबिर निसर्गशाळा येथे होणार होते. त्यासाठी आवश्यक त्या सर्व साहित्याची खरेदी करुन मी एक मे रोजी पुण्यातुन
निसर्गशाळा येथे दहा इंच व्यासाचा मुख्य आरसा असलेली दुर्बीण आहे. यातुन आपण गुरुचे उपग्रह पाहु शकतो, गुरु ग्रहावरील वादळ…
महाराष्ट्राची वीस जुलै ची सकाळ देखील अशीच एक तीव्र वेदनादायी बातमी घेऊन उजाडली. एक अख्खं गाव, चाळीसेक घरांचे एक गाव, दोनेकशे लोकांची वस्ती असलेले एक गाव, आपापल्या घरात रात्रीच्या झो[एत असलेले एक गाव अचानक एका डोंगराखाली दडपले गेले. माळीण पेक्षा या घटनेची तीव्रता जरी कमी असली तरी भौगोलिक दृष्ट्या दोन्ही घटना सारख्याच आहेत. पुर्वी तळीये, रायगडवाडी या दुर्घटना देखील वेदनादायी होत्या. दरड कोसळणे या क्रियापदाने या घटनांची तीव्रता लक्षात येणार नाही. डोंगर कोसळणे असा शब्द प्रयोग आता आपणास करावा लागेल. या घटनांमध्ये अजुन एक साम्य आहे ते म्हणजे डोंगर कोसळताना मातीचे प्रचंड मोठे ढिगारे उताराच्या दिशेने खाली घसरले व शतकांच वारसा असलेल्या वाड्या वस्त्या उध्वस्त झाल्या. मनुष्यहानी झाली. अनेक कुटूंबांचे आधार संपले, जीवाभावाची नाती संपली.
म्हणजेच काय तर आपला भारत आणी भारतातील प्रत्येक पर्वत (हिमालय अपवाद) तितकाच जुना आहे जितके पृथ्वीचे वय आहे. येथील मातीचा कण न कण असा का झाला याचे कारण या मातीने इतक्या करोडो वर्षाम्च्या अनुभवातुन हे शिकले आहे की या सुर्यमंडलात, या अवकाशात तग धरायची असेल तर त्यासाठी कसे स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत.
पर्यावरण हा शब्द आपल्या कानी पडला की काही जण थोडं थबकतात, काही जणांच्या भुवया थोड्या उंचवतात, काही जणांचे कान अजुन जास्त सतर्क होतात तर काही जणांना काहीही समजतच नाही काय ऐकलं ते म्हणजे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे असे काही जणांच्या बाबतीत घडत असते.
मग सुरु झाली संगीत रजनी. गायत्री सप्रे-ढवळे आणि कुमार करंदीकर यांनी रसिक श्रोत्यांना एका वेगळ्याच विश्वात , स्वर्गीय सुखाची रेलचेल असणा-या चंद्रमाधवीच्या प्रदेशात नेण्याचा जणु चंगच बांधला होता जणु. हा प्रवास, चंद्रमाधवीच्या प्रदेशाकडे जाण्याचा हा प्रवास संगीत सुरांचाच नुसता नव्हता बर का !
आपल्या पुण्यातील आयुका व आयसर या दोन संस्थांनी देखील या डेटा वर संशोधन करायच ठरवलं. त्यांनी मीन राशीच्या दिशेच्या आकाशाच्या डेटावर अभ्यास करण्यास आणि त्याची निरीक्षणे करण्यास सुरुवात केली. यात रेडशिफ्ट हा महत्वाचा घटक होता.
काल परवाच मी हॉर्स हेड नेब्युला विषयी लिहिलं आहे. त्यात जो फोटो वापरला आहे तो रोहीत पटवर्धन यांनी निसर्गशाळा येथुन
या वीरगळीचे एक वैशिष्ट्य आहे. एका गळीवर चक्क ठासनी ची बंदूक धारी वीर दिसतोय. वीर गळी साधारण अकराव्या शतकातील असाव्यात, इंग्रज येण्याच्या खुप पूर्वीच्या. बंदूक भारतात इंग्रजानी आणली नाही तर आपणास ती आधीच माहिती होती व वापरत होती. तुम्हाला फोटोमध्ये स्पष्ट दिसेल बंदूकधारी वीर.